HOME   टॉप स्टोरी

हे सरकार पुन्हा येता कामा नये!

‘काम की बात’ सांगताहेत कामगार नेते राजकुमार होळीकर


लातूर: सरकारने घोषणा खूप केल्या पण प्रत्यक्षात अमलबजावणी होत नाही. कामगार क्षेत्रात तर प्रचंड नाराजी आणि संताप आहे.घरेलू कामगार, संघटीत कामगार यांची फक्त नावे पुढे केली जातात पण प्रत्यक्षात त्यांच्या हाती काहीच पडत नाही. कामगारमंत्री लातूर जिल्ह्याचे आहेत. त्यांना अनेकदा बोलून झालं, निवेदने देऊन झालं पण उपयोग होत नाही. कामगारांसह सगळेच नाराज आहेत. कुठल्याही स्थितीत हे सरकार पुन्हा येता कामा नये असं आवाहन आम्ही करीत आहोत असंही राजकुमार होळीकर सांगतात.


Comments

Top