HOME   टॉप स्टोरी

या पुतळ्यांचं काय होणार?

सरकार रक्षण करु शकत नाही, ज्यांचं प्रेम आहे त्यांनीच करावं रक्षण!


लातूर: सरकार बदललं की आस्था का बदलतात? कारभारी बदलले की धार्मिक प्रश्न का उभे राहतात? राज्य चालवणारे बदलले की देव आणि धर्माचे विषय का सुरु होतात?
परवा लेनिनचे दोन पुतळे पाडले, पेरियार यांच्या आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांची विटंबना झाली हे का व्हावं? आज गावागावात पुतळे आहेत त्यांची रक्षा कोण करणार? कारण पंतप्रधानांनी सांगितलय की ज्या त्या राज्यातील पुतळ्यांची रक्षा त्या त्या राज्य सरकारांनी करावी! आपली राज्य सरकारे या पुतळ्यांचं रक्षण करण्य़ास समर्थ आहेत का?.....एक खास रिपोर्ट.


Comments

Top