HOME   टॉप स्टोरी

असा झाला दुष्काळमुक्ती निर्धार मेळावा

जनतेचा प्रचंड प्रतिसाद, शरद पवार यांचा विशेष सन्मान


काल किल्लारीच्या भूकंपाला २५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने जैनसंघटनेच्या सहकार्यनं दुष्काळमुक्त जिल्हा या अभियानाची समारंभपूर्वक सुरुवात करण्यात आली. शरद पवार, मुख्यमंत्री, शिवराज पाटील चाकूरकर, खा. रवींद्र गायकवाड, खा. सुनील गायकवाड, आ. अमित देशमुख यांच्यासारखी बडी राजकीय मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाची ही काही क्षणचित्रे.


Comments

Top