HOME   टॉप स्टोरी

आता हल्लाच करा, नको सर्जिकल!

लातूर बंदला प्रतिसाद चौकाचौकातून नियोजन, मदत निधी जमविणे सुरु

आता हल्लाच करा, नको सर्जिकल!

लातूर: पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील अमानुष हल्ल्यानंतर सबंध देश संतप्त झाला. पंतप्रधानांनी याची दखल घेत सैनिकांचे हात मोकळे केले. त्यातच आज भारत बंदचे आवाहन करण्यात आले. लातुरातही बंद पाळण्यात आला. प्रत्येक चौकात सर्वपक्षीय, सर्व संघटनांच्या तरुणांनी निदर्शने केली, रॅलीज काढल्या. पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. भारताने आता सर्जिकल स्ट्राईक करीत बसण्यापेक्षा थेट हल्लाच करावा अशी मागणी आंदोलकांनी केली.


Comments

Top