होय. छायाचित्रात आहे तो रस्ताच आहे आणि तोही आमदारांच्या गावाचा. विवेकानंद चौक ते बाभळगाव नाका या दरम्यानचा हा परिसर. यंदाच्या पावसाने आधी केलेले ‘गुणवत्तापूर्ण’ काम उघडे केले आहे. आता आमदारांच्या गावची अशी गत असेल तर इतरांचं काय होणार?
Comments