शरद पवार आणि राज ठाकरे काल एकाच हॉटेलात उतरले. तिथून परतताना एकाच विमानाने मुंबईला परतले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेला महत्व आहे. या दोघात काय गुफ्तगू झाली ती कळणं मात्र अशक्य आहे. नाही तरी ठाकरेंच्या पेरणीत पवारांचे खत पाणी मिळेलच असे बोलले जाते!
Comments