वाढत चाललेल्या पाणी टंचाईमुळे अनेकांचा ऊस जागेवरच वाळत आहे. हा ऊस कारखान्यांनी चारा म्हणून योग्य भावात खरेदी करावा असे आदेश कारखान्यांना द्यावेत अशी मागणी लातुरच्या मनसेनं केली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
Comments