HOME   फोटो फिचर

असा तिळगुळ प्रत्येकाच्या नशिबी यावा.....

असा तिळगुळ प्रत्येकाच्या नशिबी यावा.....

आपल्या संस्कृतीत संक्रांतीला-तिळगुळाला मोठं महत्व आहे. मोठ्यांनी लहानांना तिळगुळ द्यावा असं म्हणतात. रुपाताई पाटील निलंगेकर आधी खासदार झाल्या. संभाजीराव नंतर मंत्री झाले. लातुरचे पालकमंत्रीही झाले. संक्रांतीनिमित्त त्यांना तिळगुळ भरवतानाचा हा क्षण टिपलाय तम्मा पावले यांनी. आई तिळगुळ भरवत असल्यानं संभाजीरावांना त्याचा गोडवा अधिकच जाणवला असेल!

Comments

Top