HOME   फोटो फिचर

पाम वृक्षांना झालंय काय? वाळू का लागली......

पाम वृक्षांना झालंय काय? वाळू का लागली......

सुशोभित लातूर अभियानात लातूर शहरातील दुभाजक, चौक सजवण्यात आले. दयानंद महाविद्यालयासमोरील या दुभाजकात पामची झाडे लावण्यात आली होती. ही झाडे दिवसागणिक वाळू लागली आहेत. लावणारे आणि बघणारे सगळेच काळजीत पडले आहेत.

Comments

Top