देशभरासह लातूर जिल्ह्यात शौचालयांची मोहीम राबवण्यात आली. कुठे जबरीने तर कुठे प्रेमाने हजारो शौचालये उभी राहिली. हे सारं ठीक आहे पण आता पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष्य आहे. शौचालयाला पाणी जास्त लागतं. बाहेर तांब्या घेऊन गेल्यास आरामात भागतं. मग आता करायचं काय? शौचालयाची जबरदस्ती करताना लागणार्या पाण्याचा विचार केला गेला नाही. मग आता परत लोटा परेड करायची का?
Comments