HOME   फोटो फिचर

तळ्यातले पाणी आटू लागले तरीही भरपूर शिल्लक...

तळ्यातले पाणी आटू लागले तरीही भरपूर शिल्लक...

२०१६ च्या दुष्काळामध्ये लातुरात स्थापन झालेल्या सुकाणू समितीने प्रशासनाच्या मागे लागून नाना नानी पार्क येथील तळ्याचे खोलीकरण करुन घेतले होते. या तळ्यात दोन वर्षे उत्तम पाणी साचले. त्याचा फायदा आजुबाजुच्या विहिरी, कुपनलिका आणि बोअर्सना झाला. आजही होत आहे. या तळ्यातलं अर्धं पाणी आटलं आहे. तरीही अजून भरपूर साठा शिल्लक आहे.

Comments

Top