HOME   फोटो फिचर

पाण्याअभावी गणपती घरीच ठेऊया...

पाण्याअभावी गणपती घरीच ठेऊया...

यंदा पाण्याचा ठणठणाट आहे. शहरातील पाणवठे, तळी, विहिरीही रसातळाला गेल्या आहे. तरीही लातुरकर अशा विहिरीत विसर्जन करतात. या विहिरींचं पाणी टंचाईत कामी येऊ शकतं म्हणून त्यांचं अधिग्रहण करण्यात आलं. विसर्जनाला मनाई करण्यात आली. हाच मुद्दा घेऊन काही सामाजिक कार्यकर्ते होर्डींग लावून प्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Comments

Top