HOME   फोटो फिचर

या चाळण्यांचं काय होणार?

या चाळण्यांचं काय होणार?

आधीच महान असलेले लातुरचे रस्ते परतीच्या पावसाने आणखी जर्जर झाले. तहसीलपासून शिवाजी चौकात जाताना मोठी कसरत करावी लागते. अशाच कसरती अनेक ठिकाणी कराव्या लागतात. आपल्या मनपाने हे खड्डे मुरुम टाकून बुजवणं सुरु केलं आहे. हे काम टिकत नाही. मुरुम निघून जातो. खड्डे आणखी मोठे होतात. हे खड्डे कोल्ड मिक्सने बुजवावेत अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली आहे.

Comments

Top