HOME   टॉप स्टोरी

महाराष्ट्रात शैक्षणिक बंद कशासाठी, पुन्हा बेमुदत बंद का?

मराठवाडा शिक्षण संस्था संघटनेचे विभागीय अध्यक्ष काय सांगतात?


लातूर; उद्या महाराष्ट्रातील सर्व खाजगी शाळांनी बंद पुकारला आहे.
सरकार बदलले तरी धोरण तसेच,
हजारो शिक्षक निवृत्त झाले तरी २०१२ पासून त्यांच्या जागी भरती नाही,
अनुदानाचा प्रश्न तसाच लटकला आहे,
अनेक शाळात तर खडूसाठीही पैसे नसतात,
संस्थाचालकांचे भरतीचे अधिकार काढून घेतले,
.....अशा अनंत शाळांना समस्यांनी घेरले आहे,
याबाबत आम्ही संस्थाचालक संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष रामदास पवार यांना बोलतं केलं.
बघा-ऐका काय म्हणतात ते.


Comments

Top