HOME   टॉप स्टोरी

बाभळगावात आंदोलन, ग्रामपंचायतीवरच रोखले

आमदारांच्या घरापर्यंत जाण्याचा प्रयत्न, वंचितने विचारला जाब


लातूर: सामान्य ग्राहकांच्या वीजबिलात झालेली वाढ नव्या मिटरमुळे झाली. ही मीटर्स ताताळ बंद करावीत. नवी जाचक वाढ थांबवावी यासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. काही दिवसांपूर्वी लातुरात मोर्चा काढला. आता बाभळगावात आमदार अमित देशमुख यांच्या घरावर हलगी मोर्चा काढला, तो पोलिसांनी वाटेतच अडवला. आ. त्र्यंबक भिसे यांनी मोर्चेकर्‍यांचे निवेदन स्विकारले. या मोर्चाचे नेतृत्व संतोष सूर्यवंशी, अफजल कुरेशी, प्रा. युवराज धसवाडीकर, मोहसीन खान, अ‍ॅड. गोपाळ बुरबुरे यांनी केले.


Comments

Top