HOME   टॉप स्टोरी

काय म्हणाले पालकमंत्री उजनीच्या पाण्यावर?

दोन वर्षात पाणी लातुरला आणू नाही तर राजीनामा देऊ!


लातूर: येत्या दोन वर्षात उजनीचं पाणी लातुरला आणू अन्यथा त्यावेळी ज्या पदावर असेन त्या पदाचा राजीनामा देईन असं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर एका कार्यक्रमात म्हणाले. या विधानसभा निवडणुकीत लातुरच्या पाण्याचा मुद्दा चांगलाच गाजणार आहे. लातुरात पाणी नाही म्हणून चक्क गणेशाचं विसर्जन होऊ शकलं नाही. ही ऐतिहासिक घटना आहे. लातुरचा पाणी प्रश्न सतत कुठल्या ना कुठल्या कारणानं गाजतोच आहे.


Comments

Top