HOME   टॉप स्टोरी

विद्यमान आमदारांना ही निवडणूक कठीण

‘जन की बात’ चर्चा विधिज्ञ भारत लगसकर यांच्याशी


लातूर: बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. लातुरची राजकीय गणितं वेगळी आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीत झालेले ‘डील’ही लोकांना कळून चुकले आहे. यामुळे अमित देशमुख यांचा विजय सोपा आहे असं मानलं जात आहे. पण ही निवडणूक कॉंग्रेसला सोपी नाही असं आजलातूरच्या ‘मन की बात’ मध्ये विधिज्ञ भारत लगसकर म्हणतात...बघूया ते काय म्हणतात ते.


Comments

Top