HOME   टॉप स्टोरी

शेतकरी संघटनेचा तहसीलवर मोर्चा

हेक्टरी पन्नास हजार द्या, ओला दुष्काळ जाहीर करा


लातूर: लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसानं शेतीचं नुकसान केलं. अशा शेतकर्‍यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई द्या, मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. आज शेतकरी संघटनेनं तहसील कार्यालयावर मोर्चाही काढला.


Comments

Top