HOME   व्हिडिओ न्यूज

गटारीच्या पाण्यातला भाजीपाला आपल्या नशिबी!

यार्डात सगळ्या सोयी पण भाजीबाजार गैरसोयीचे माहेरघर

गटारीच्या पाण्यातला भाजीपाला आपल्या नशिबी!

लातूर: लातूर शहराला भाजीपाला पुरवणार्‍या ठोक बाजाराची अवस्था अत्यंत वाईट आहे. पावसाळयात या बाजारात गटारीचे पाणी शिरते, भाज्या भिजतात, त्याच गाड्यांवरुन आपल्या दारी येतात. पावसाळ्यात भाज्या सांभाळायचीए सोय नही, आडते, ग्राहक आणि शेतकर्‍यांना थांबायला जागा नाही. यामुळे विक्रेते, ग्राहक आणि व्यापारी तिघेही अडचणीत आले आहेत. पाहुया......


Comments

Top