HOME   व्हिडिओ न्यूज

आता २० वर्षे आम्हीच, विरोधकांचे पहेलवान उठेचनात!

धरणं जोडू, कोकणातलं पाणी मराठवाड्यात आणू, मुख्यमंत्र्यांनी दिलं अहमदपुरात आश्वासन


लातूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज अहमदपुरात आली. या यात्रेचं जंगी स्वागत झालं. सध्या लातूर जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे, यावर मात करण्यासाठी मराठवाड्यातील धरणे जोडू, कोकणातून वाहून जाणारे पाणी बोगद्याच्या मार्गाने आणू, पिण्याचे पाणी आणि सिंचनाचा प्रश्न सोडवू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यापुढची २० वर्षे विरोधकांना संधीच मिळणार नाही. आमचे पहेलवान तेल लावून तयार आहेत पण त्यांचे पहेलवान उठायलाही तयार नाहीत असं मुख्यमंत्री म्हणाले.


Comments

Top