HOME   व्हिडिओ न्यूज

आव्हान नाही पण नाराजांची समजूत काढू

प्रत्येक निवडणूक, उमेदवार कमी समजायचा नाही- पालकमंत्री संभाजी पाटील


लातूर: लातूर जिल्ह्यात भाजपाला आव्हान नाही पण कुठलीही निवडणूक कुठलाही उमेदवार यांना कमी समजत नाही. यावेळी लातूर मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवाराला विजय मिळेल असा दावा पालकमंत्री संभाजी पाटील यांनी केला आहे. बघा खास मुलाखत...


Comments

Top