HOME   व्हिडिओ न्यूज

गटारीच्या पाण्यात भिजलेली भाजी खातो आपण

लातूर प्रशासनाचं ठोक भाजी बाजाराकडे कमालीचे दूर्लक्ष सांगताहेत श्रीकांत ठोंबरे


भाज्यांचे भाव वाढले की शिव्या घालतो
कमी झाले की शेतकरी ओरडतात
या ठोक बाजाराचं काम कसं चालतं?
आडत भाजी बाजार खड्ड्यात आहे. पाऊस आला की गटारीचं पाणी बाजारात शिरतं.
याबद्द्ल सांगताहेत
भाजी आडत बाजार एजंट संघटनेचे सचिव श्रीकांत ठोंबरे


Comments

Top